पावसाच्या नुकसानीसाठी भरपाईची घोषणा नुकताच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे त्यांना दहा हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल.
लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पहा